Tag: काँग्रेस
मुख्यमंत्री कोण, याचा निर्णय जनताच घेईल; काँग्रेसचा ठाकरे गट NCP ला...
मुंबई - राज्यात मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू असली तरी त्यावर आता भाष्य करण्याची गरज वाटत नाही. जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, ते प्रश्न हाती घेऊन काँग्रेस...
‘खोटे गुन्हे दाखल करुन प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर.’, बारसू प्रकरणावरुन...
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन - बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध असताना शिंदे-फडणवीस सरकारने हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे.प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोची दौऱ्यापूर्वी पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड
कोची - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या कोची दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. या कारवाईत किमान सात कॉंग्रेस कार्यकर्त्यांना दक्षतेच्या कारणास्तव...
बुलढाण्यात ‘मविआ’त फूट; काँग्रेस अन् राष्ट्रवादीचा ठाकरे गटाला मोठा धक्का
बुलढाणा : बुलढाण्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात दाहा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणुका होत आहेत. त्यामध्ये खमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा देखील...
गौतम अदानी यांनी घेतली शरद पवार यांची भेट, तर भेटीने मुंबईपासून...
मुंबई : काँग्रेसने ज्या उद्योगपती गौतम अदानी यांना टार्गेट केलं आहे. त्याच गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या दोघांमध्ये...
अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी निळू फुले यांना आठवून महाराष्ट्रभूषण पुरस्कार परत करावा…...
मुंबई : नवी मुंबई, खारघर येथील श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. मुख्यमंत्र्यांनी या प्ररकणात नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आतापर्यंत...
राहुल गांधी यांना मोठा झटका, आता हायकोर्टात जावं लागणार
सुरत : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरतच्या सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. मोदी सरनेम प्रकरणी मानहानीच्या खटल्यात सूरतच्या कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाला...
तर ‘या’ कारणामुळे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र...
काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी आज चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची स्तुती केली आहे. केरळला वंदेभारत एक्स्प्रेसचे गिफ्ट देण्यात...
१९ वर्षानंतर निवडणूक राष्ट्रवादीचा काँग्रेसला डच्चू ५ नावंही जाहीर; भाजप सोडचिठ्ठीचा...
राज्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. नवी मुंबईनंतर सर्वात मोठी असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुमारे १९ वर्षानंतर होत आहे....
भगवे कपडे घालूनच सीतेचं अपहरण केलं होतं, मग भगवे कपडे घालणारे...
नाना पटोलेंनी नेमकं काय म्हटलं आहे?
भगवे कपडे घालणारे सगळे साधूच असतात असं नाही. रावणाने भगवे कपडे घालूनच सीतेचं अपहरण केलं होतं, असं वक्तव्य आता...